गुरुवार, २५ मे, २०२३

आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी..

🌹श्री स्वामी समर्थ 🌹 

आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी.. 


१२ वी चा निकाल जाहीर 


आज महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या उच्च शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र्र राज्यातील सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. राज्यात ९ विभागात कोकण विभागाने ९६. ०१ % विध्यार्थी उत्तीर्ण होऊन पहिला विभाग येण्याचा मान मिळवला आहे. 

हे हि वाचा -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे.  डाउनलोड कसे करायचे ते पहा

इतर विभागांची टक्केवारी खालील प्रमाणे आहे

                    कोल्हापूर-९३.२८%

                    अमरावती-९२.७५%

                    नागपूर-९०. ३५%

                    मुंबई-८८. १३%

                    कोंकण-९६. ०१%

                    पुणे-९३. ३४%

                    लातूर-९०. ३७%

                    नाशिक-९१. ६६%

                    औरंगाबाद -९१. ८५%

हे हि वाचा -शैक्षणिक  वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2023-24) देणाऱ्यांसाठी थोडे महत्वाचे.. वाचले नाहीतर होऊ शकते  खूप मोठे नुकसान


राज्यात एकूण १४,१६,३७१ विद्यार्थी इयत्ता १२ वी च्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी  १२,९२,४६८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले असून एकूण टक्केवारी ९१. २५% आहे. राज्यात पास झालेल्या  एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलींनी ९३. ७३% मुलींनी यश मिळवत बाजी मारली तर मुलांचे प्रमाण ८९. १४% इतके आहे

हे हि वाचा - मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.